umesh yadav
अखेर या खेळाडूला मिळाली भारताच्या टी२० संघाचे नेतृत्व करण्याची संधी
पुढील महिन्यात बांगलादेशचा संघ भारत दौऱ्यावर येणार आहे. या दौऱ्यात भारत विरुद्ध बांगलादेश संघात 3 सामन्यांची टी20 आणि 2 सामन्यांची कसोटी मालिका होणार आहे. या....
टीम इंडियाकडून आज हा खेळाडू करतोय कसोटी पदार्पण, असा आहे ११ जणांचा संघ
रांची। आजपासून (19 ऑक्टोबर) भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका संघात तिसरा आणि शेवटचा कसोटी सामना जेएससीए आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टे़डीयम, रांची येथे होणार आहे. या सामन्यात भारतीय....
वृद्धिमान साहा बनला सुपरमॅन, घेतले हे दोन एकहाती कॅच, पहा व्हिडिओ
पुणे। भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका संघात महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन स्टेडीयम, गहुंजे येथे दुसरा कसोटी सामना सुरु आहे. या सामन्यात 326 धावांची आघाडी घेतल्यानंतर आज(13 ऑक्टोबर)....
जसप्रीत बुमराह उपचारासाठी जाणार ‘या’ देशात
2 ऑक्टोबर पासून भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका संघात कसोटी मालिकेला सुरूवात होणार आहे. पण ही मालिका सुरु होण्याआधीच वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह दुखापतीमुळे बाहेर पडल्याने....
जसप्रीत बुमराहने कसोटी मालिकेतून बाहेर पडल्यानंतर दिली अशी भावूक प्रतिक्रिया
2 ऑक्टोबरपासून भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका संघात (India vs South Africa) 3 सामन्यांची कसोटी मालिका(Test Series) सुरु होणार आहे. मात्र ही मालिका सुरु होण्यापूर्वीच भारताला....
टीम इंडियाला कसोटी मालिकेआधी मोठा धक्का, हा मोठा खेळाडू झाला संघाबाहेर
2 ऑक्टोबरपासून भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका संघात 3 सामन्यांची कसोटी मालिका सुरु होणार आहे. मात्र ही मालिका सुरु होण्यापूर्वीच भारताला मोठा धक्का बसला आहे. भारताचा....
उमेश यादवच्या नो बॉल प्रकरणानंतर अंपायरने रागात तोडला दरवाजा
आयपीएल 2019 च्या या मोसमात सुरुवातीपासूनच पंच आणि खेळाडूंमध्ये वाद झालेले पहायला मिळाले आहेत. शनिवारी(4 मे) रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर विरुद्ध सनरायझर्स हैद्राबाद संघात झालेल्या सामन्यातही....
कालच्या पराभवानंतर हे दोन खेळाडू सोशल मीडियावर झाले व्हिलन
रविवारी(24 फेब्रुवारी) भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया संघात विशाखापट्टणम येथे पहिला टी20 सामना पार पडला. या सामन्यात ऑस्ट्रेलियाने शेवटच्या चेंडूवर विजय मिळवत दोन सामन्यांच्या टी20 मालिकेत 1-0....
टीम इंडियाची घोषणा, ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या वनडे मालिकेसाठी असा आहे १५ जणांचा चमू
मुंबई । टीम इंडिया ऑस्ट्रेलियाविरुद्ध भारतात २ टी२० तसेच ५ वनडे सामने खेळणार आहे. ही मालिका २४ फेब्रुवारीपासून सुरु होणार असून यासाठी बीसीसीआयने आज संघाची घोषणा....
या कारणामुळे एमएस धोनी विश्वचषक २०१९साठी टीम इंडियात हवाच
मुंबई | ३०मे ते १४ जूलै २०१९ या काळात विश्वचषक इंग्लंड देशात होणार आहे. या विश्वचषकापुर्वी जगभरातील सर्वच माजी खेळाडूंनी रोजच नवनविन वक्तव्य करत एकप्रकारे....
गांगुली म्हणतो, हा खेळाडू विश्वचषकात टीम इंडियाचा सदस्य नसेल
मुंबई । भारतीय संघाचा माजी कर्णधार सौरव गांगलीने प्रतिभावान खेळाडू विजय शंकरच्या विश्वचषक वारीबद्दल नकारात्मक सुर आवळला आहे. मला विजय शंकर विश्वचषकात न खेळण्याची शक्यता....
टीम इंडियाकडून विश्वचषकात सतत पराभूत होणारा पाकिस्तान यावेळी करणार हिशोब चुकता?
मुंबई । इंग्लंडमध्ये ३०मे ते १४ जूलै दरम्यान होणाऱ्या विश्वचषकासाठी सर्वच संघांनी तयारी सुरु केल्या आहेत. यात भारत, पाकिस्तानसह सर्वच देश कसुन सराव करत आहे.....
हिटमॅन रोहित शर्माबरोबर रिषभ पंतने विश्वचषकात सलामीला यावे
मुंबई । यावर्षी ३० मे ते १४ जूलै या काळात ५० षटकांचा विश्वचषक खेळवला जाणार आहे. त्यापुर्वी टीम इंडिया ऑस्ट्रेलियाविरुद्ध भारतात २ टी२० तसेच ५ वनडे....
या दिवशी होणार ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेसाठी टीम इंडियाची घोषणा
मुंबई । यावर्षी ३० मे ते १४ जूलै या काळात ५० षटकांचा विश्वचषक खेळवला जाणार आहे. त्यापुर्वी टीम इंडिया ऑस्ट्रेलियाविरुद्ध भारतात २ टी२० तसेच ५....





