कपिल देव
…जेव्हा अंपायर हातात स्टंप घेऊन भारतीय प्रेक्षकांना मैदानाबाहेर काढत होते
१९८३ साली जेव्हा भारतीय संघ विश्वचषकासाठी इंग्लंडसाठी रवाना झाला तेव्हा जगातील कोणीही या संघावर पैज लावली नसती की हा संघ विश्वचषक जिंकेल. खरंतर याचाच फायदा....
टीम इंडियाकडून कसोटीत सर्वात वेगवान अर्धशतक करणारे २ धडाकेबाज फलंदाज
कसोटी क्रिकेटमध्ये सर्वात वेगवान अर्धशतकाची चर्चा करायची म्हटलं, तर तो जागितक विक्रम पाकिस्तान संघाचा माजी कर्णधार मिस्बाह उल हकच्या नावावर आहे. त्याने २०१४मध्ये अबू धाबी....
विश्वविजेत्या आशियाई दिग्गज खेळाडूंचा मिळून केलेला शानदार ‘ऑल टाइम इलेव्हन’, पहा कोण आहे कर्णधार
४ वर्षांतून एकदा आयोजण्यात येणारी क्रिकेटमधील सर्वात मोठी स्पर्धा म्हणजे विश्वचषक. १९७५ मध्ये सुरु झालेल्या विश्वचषकाचे आतापर्यंत १२ पर्व झाले आहेत. त्यापैकी ऑस्ट्रेलियाने १९८७, १९९९,....
क्रिकेटर वडिलांच्या बायोपिकमधून बाॅलीवूड पदार्पण करणार ‘या’ माजी कर्णधाराची मुलगी
भारतीय क्रिकेटपटूंच्या जिवनावर बरेच हिंदी चित्रपट निघाले आहेत. यामध्ये एमएस धोनीच्या बायोपिक ‘एमएस धोनी- द अनटोल्ड स्टोरी’ आणि सचिन तेंडुलकरच्या बायोपिक ‘सचिन- अ बिलियन ड्रीम’....
सलग ४ चेंडूवर ४ षटकार, तेही कसोटीत; एका भारतीयासह पहा कोण आहेत ‘ते’ ३ क्रिकेटर
कसोटी क्रिकेट म्हणजे फलंदाजांच्या संयमाची घेतली जाणारी परिक्षा. या प्रकारात फलंदाज कसोटीत मोठे शॉट्स मारण्याऐवजी बचावात्मक खेळी करत जास्त धावा करण्याचा प्रयत्न करतात. त्यामुळे कसोटीत....
कपिल देव, सुनिल गावसकरपासून ते गौतम गंभीरपर्यंत, जाणून घ्या कशी घेतली या भारतीय खेळाडूंनी निवृत्ती
भारतीय क्रिकेटमध्ये निवृत्तीची प्रक्रिया ही साधारणत: २ प्रकारची असल्याचे आपल्याला पाहायला मिळते. एक म्हणजे, खेळाडू योग्य वेळेनुसार आपल्या निवृत्तीची घोषणा करतो. तर दुसरी म्हणजे, खेळाडू....
वनडे कारकिर्दीत १० पेक्षा जास्त वेळा शून्यावर बाद झालेले भारतीय क्रिकेटपटू, अव्वल क्रमांकावर आहे…
वनडे क्रिकेटमध्ये सर्वाधिक दशहत कोणत्या संघाची असेल, तर ती आहे भारतीय संघाची. भारताने १९८३ला कपिल देव यांच्या नेतृत्वाखाली पहिले वनडे विश्वचषक पटकावले. तर, एमएस धोनीच्या....
… म्हणून रोहित आणि अजिंक्यला करता येत नाही क्रिकेटचा सराव
मुंबई | भारतीय क्रिकेट संघातील सलामीवीर रोहित शर्मा आणि कसोटी उपकर्णधार अजिंक्य राहणे यांना क्रिकेटचा सराव करण्यासाठी आणखी काही दिवसांची वाट बघावी लागणार आहे. रोहित....
भारताकडून वनडे क्रिकेटमध्ये वेगवान अर्धशतक करणारे ५ फलंदाज
१९७१ मध्ये वनडे क्रिकेटला सुरुवात झाली आणि खऱ्या अर्थाने क्रिकेट जगताला वेगाने खेळण्याची ओळख झाली. जवळजवळ ५० वर्षांचा इतिहास असललेल्या या वनडे क्रिकेटमध्येही गरजेनुसार बदल....
हा फलंदाज खेळला नसता तर टीम इंडियाने कदाचीत कधीच केली नसती फटकेबाजी
भारतीय क्रिकेट संघात अनेक दिग्गज फलंदाज होऊन गेले आहेत, ज्यांच्या महानतेवर कधीही शंका केली जाऊ शकत नाही. हे फलंदाज त्यांच्या अफलातून शैलीने, त्यांच्या जबरदस्त मानसिकतेने....
एकाच वनडेत ओपनिंग गोलंदाजी व ओपनिंग फलंदाजी करणारे ५ भारतीय
वनडे क्रिकेटमध्ये असे अनेक अष्टपैलू क्रिकेटपटू झाले आहेत, ज्यांनी फलंदाजीबरोबरच गोलंदाजी करतानाही शानदार कामगिरी केली आहे. त्यातील काहींनी एकाच वनडेत सलामीला फलंदाजी आणि सलामीला गोलंदाजी....
वनडे सामन्यांमध्ये ‘हॅट्रिक’ घेणार भारताचे ४ दिग्गज गोलंदाज
आजवर भारताच्या चार गोलंदाजांनी एकदिवसीय सामन्यांमध्ये हॅट्रिक (सलग तीन चेंडूंवर तीन खेळाडूंना बाद करणे) साधण्याची किमया केली आहे. यातील काही खेळाडू हे आता क्रिकेटमधून निवृत्त झाले आहेत. तर काहीजण अद्याप देशासाठी क्रिकेट खेळत आहेत.





