कपिल देव

मॅच-फिक्सिंगच्या आरोपामुळे बंदी घालण्यात आलेले ५ दिग्गज भारतीय क्रिकेटपटू

जुलै 17, 2020

प्रत्येक क्रिकेटपटूला त्यांच्या कारकीर्दीत अनेक चढउतारांचा सामना करावा लागतो. अव्वल स्थान मिळण्यासाठी प्रत्येक खेळाडू हा बर्‍याच गोष्टींचा त्याग करतो. परंतु कोणत्याही भ्रष्टाचारात किंवा मॅच-फिक्सिंगमध्ये सापडल्यावर....

‘ती’ घटना घडली आणि कपिल देव यांनी ठरवले ‘मी वेगवान गोलंदाज होणारच’

जुलै 16, 2020

मुंबई । कपिल देव नावाचा तरुण खेळाडू आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये येईपर्यंत भारताला खरोखरच खरा अष्टपैलू खेळाडू कधीच मिळ‍ल‍ा नव्हता. कपिलने जगातील सर्वोत्कृष्ट वेगवान गोलंदाज म्हणून नाव....

भारत विश्वचषक जिंकला तर दुसर्‍या दिवशी पंतप्रधान करतील सार्वजनिक सुट्टी जाहीर

जुलै 11, 2020

भारतीय क्रिकेटप्रेमी कधीच विसरणार नाही तो दिवस म्हणजे २५ जून १९८३. याच दिवशी भारताने पहिल्यांदा ६० षटकांचा क्रिकेट विश्वचषक जिंकला होता. हो तेव्हा वनडे क्रिकेट....

सोबर्स, बॉथम, कपिल देव यांसारख्या दिग्गजांच्या पंक्तीत सामील झाला बेन स्टोक्स

जुलै 11, 2020

कोरोना महामारीमुळे तब्बल ११७ दिवस बंद असलेले आंतरराष्ट्रीय क्रिकेट ८ जुलैपासून सुरु झाले. इंग्लंड आणि वेस्ट इंडिज यांच्या दरम्यान रोज बाऊल स्टेडियमवर सुरू झालेल्या कसोटी....

एकाच कसोटी सामन्यात खणखणीत शतक व दणदणीत ५ विकेट घेणारे ३ भारतीय क्रिकेटर

जुलै 11, 2020

कसोटी क्रिकेटमध्ये भारतीय संघाच्या बर्‍याच खेळाडूंनी आश्चर्यकारक कामगिरी करून अनेक विक्रमांच्या यादीमध्ये आपली नावे नोंदविली आहेत. कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा आणि शतके करण्याचा विक्रम सचिन....

जेव्हा कोच व कर्णधार एकमेकांना भिडले, जाणून घ्या क्रिकेट इतिहासातील अशा ५ घटना

जुलै 8, 2020

प्रशिक्षक आणि कर्णधार यांचे क्रिकेट मैदानावरील वाद होणे हे क्रिकेटमध्ये नवीन नाही. असे बरेच प्रसंग आजपर्यंत घडले आहेत. प्रत्येक प्रशिक्षकाची एक वेगळी शैली असते, तशी....

रोहितचा मेहूणा म्हणतोय, विराटला फसविण्यासाठी रचला जातोय कट

जुलै 7, 2020

भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली सध्या हितसंबंधाच्या संघर्षाच्या बाबतीत अडचणीत सापडला आहे. दोषी आढळल्यानंतर त्याला आपल्या कर्णधारपदावर पाणी सोडावे लागू शकते. भारतीय वनडे संघाचा....

जर भारत-पाकिस्तानचे विभाजन झाले नसते तर हे ५ क्रिकेटर असते टीम इंडियात

जुलै 6, 2020

दि. १५ ऑगस्ट १९४७ रोजी भारत स्वतंत्र झाला. भारत स्वतंत्र होण्यापूर्वी ब्रिटीशांनी भारत आणि पाकिस्तान असे दोन भाग केले. त्यानंतर दोन्ही देश एकमेकांचे शत्रू झाले.....

ते ३ झेल, ज्यामुळे खऱ्या अर्थाने बदलला भारतीय क्रिकेटचा चेहरामोहरा

जुलै 1, 2020

क्रिकेटमध्ये ते तुम्ही ऐकले असेल बघा “Catches Win Matches.” म्हणजेच काय तर झेल घेतले तर सामने जिंकाल. आपणा सर्वांनाच माहित आहे, क्रिकेट म्हटलं की त्यातील....

विराटच्या टीकाकारांना कपिल पाजींनी फटकारले; म्हणतात, ‘विश्वचषक जिंकणेच…’

जून 28, 2020

नवी दिल्ली । भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीने आपल्या फलंदाजीच्या जोरावर अनेक कारनामे केले आहेत. त्याची गणना जगातील उत्कृष्ट फलंदाजांमध्ये केली जाते. परंतु विराटच्या कारकिर्दीला....

शशी कपूर यांना लॉर्ड्समध्ये प्रवेश मिळण्यासाठी कपिल देव यांनी केली अशी आयडिया…

जून 26, 2020

१९८३ च्या विश्वचषक विजयानंतर भारतीय क्रिकेट संघ उत्सवामध्ये बुडाला होता. जेव्हा हे सेलिब्रेशन चालू होते, तेव्हा प्रसिद्ध अभिनेता शशी कपूर तिथे पोहोचले. कपिल देव यांनी....

भारत-पाकिस्तानमधील अशी मॅच, ज्यात पाकिस्तानच्या फिल्डर्सला घालावी लागली हेल्मेट्स

जून 25, 2020

१९८७ मध्ये अहमदाबादमध्ये भारत आणि पाकिस्तान यांच्यात एक कसोटी सामना खेळला गेला होता. या कसोटी सामन्यात भारताचे दिग्गज फलंदाज सुनील गावसकरांनी कसोटी कारकिर्दीत १०,००० धावा....

१९८३च्या कपिल देव आणि २०१७च्या हरमनप्रीत कौर यांच्या खेळीतील साम्य !

जून 25, 2020

काल हरमनप्रीत कौरने १७१ धावांची धमाकेदार खेळी करून भारताला महिला विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात नेले होते. भारतीय संघ यजमान इंग्लंडविरुद्ध अंतिम फेरीत लॉर्ड्सवर पराभूत झाला होता.....

३७ वर्षांपुर्वी याच दिवशी भारतीय संघाने स्वप्न पुर्ण होणे काय असतं, याचा पहिल्यांदा अनुभव घेतला

जून 25, 2020

25 जून म्हणजे भारतीय क्रिकेटसाठी सुवर्ण दिन. 36 वर्षांपूर्वी याच दिवशी नवख्या भारतीय संघाने बलाढ्य वेस्ट इंडीजचा 1983 सालच्या विश्वचषकात 43 धावांनी पराभव करत विश्वविजेतेपद....

किस्से क्रिकेटचे ९- ‘वडीलांचे निधन झाले, नाहीतर अजून एक कपिल देव जन्माला आला असता’

जून 23, 2020

-श्वेता चिदमलवाड ८३… हा अंक ऐकताच क्रिकेटप्रेमींना आठवते- ते वर्ष, तो दिवस, ज्याची भारतीय क्रिकेट इतिहासात सुवर्णाक्षराने नोंद करण्यात आली आहे. हो “२५ जून १९८३”....

Previous Next