भारत विरुद्ध न्यूझीलंड कसोटी मालिका
Kanpur Test: भारताच्या ‘या’ ३ चूका, न्यूझीलंडसाठी ठरल्या प्लस पॉईंट; नाहीतर खूप सोपा होता विजय
भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील कसोटी मालिकेतील पहिला सामना अनिर्णीत राहिला. या सामन्यात दोन्ही संघांनी चांगले प्रदर्शन केले, पण तरीही शेवटी सामन्याचा जय किंवा पराजय असा....
शेवटच्या आर्ध्या तासात पंचांनी सतत सूर्यप्रकाशाचा आढावा घेणे योग्य होते का? रहाणेने दिले ‘हे’ उत्तर
भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील पहिला कसोटी सामना अनिर्णीत राहिला. पाचव्या दिवशी कमी सूर्यप्रकाशामुळे खेळ लवकर थांबवला गेला आणि भारताच्या हाततील विजय निसटला. न्यूझीलंडचे तळातील फलंदाज....
‘हाथ को आया, मुँह ना लगा’; विजयापासून एक पाऊल दूर राहिलेल्या ‘अजिंक्यसेने’ची भारतीय क्रिकेटरनेच घेतली मजा
भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यातील पहिला कसोटी सामना अनिर्णीत राहिला. पहिल्या सामन्यात भारतीय संघाकडे विजयासाठी अनुकूल परिस्थिती होती, पण तरीदेखील न्यूझीलंडने हा सामना अनिर्णीत केला. न्यूझीलंडचे....
टेस्ट चॅम्पियनशिपच्या गुणतालिकेत भारताला नुकसान; पाकिस्तान होऊ शकतो वरचढ
कानपूर कसोटीत भारतीय संघाला न्यूझीलंडविरुद्ध विजयापासून वंचित राहावे लागले. जगातील क्रमांक एक आणि क्रमांक दोनच्या कसोटी संघात हा सामना खेळला गेला. पाचव्या दिवसाच्या शेवटच्या चेंडूपर्यंत....
‘टीम इंडिया’ कानपूरमधून मुंबईला घेऊन जाणार चार ‘सकारात्मक’ गोष्टी
भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील कानपूर कसोटी रोमहर्षकरीत्या अनिर्णित राहिली. सामन्याच्या शेवटच्या दिवशी भारताला ९ विकेट्सची गरज होती. दुसरीकडे, न्यूझीलंडला विजयासाठी २८० धावा करायच्या होत्या. दुसऱ्या....
कानपूर कसोटी अनिर्णित राहिली आणि झाली १५ वर्षांपूर्वीच्या ‘त्या’ घटनेची पुनरावृत्ती
भारत आणि न्यूझीलंडमधील पहिला कसोटी सामना कानपूरच्या ग्रीन पार्क स्टेडियमवर पार पडला. शेवटच्या दिवशी सामना अनिर्णित राहिला. भारताकडे अखेरच्या दिवशी सामन्यात विजय मिळवण्याची चांगली संधी....
द्रविड यांनी दाखवले हिमालयाएवढे दातृत्व! मैदान कर्मचाऱ्यांना केली ‘अशा’ प्रकारची मदत
भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील कानपूर कसोटी अनिर्णित राहिली. ग्रीन पार्क स्टेडियमवर भारतीय संघ विजयाच्या समीप पोहोचला होता. मात्र, त्यांना केवळ बरोबरीतच समाधान मानावे लागले. सामन्याच्या....
सामना अनिर्णीत राहिल्यावर ‘अशी’ होती कर्णधार रहाणेची प्रतिक्रिया; म्हणाला, “माझ्या परीने मी…”
कानपूर कसोटी सामना शेवटच्या दिवशी नाट्यमयरीत्या बरोबरीत सुटला. भारतीय संघाला शेवटची विकेट न मिळाल्याने सामन्याच्या निकालावर परिणाम झाला. रचिन रवींद्र आणि एजाज पटेल यांनी खेळपट्टीवर....
विक्रमी अश्विन! लॅथमची विकेट घेताच ठरला भारताचा तिसरा यशस्वी कसोटी गोलंदाज, हरभजनला पछाडलं
भारत आणि न्यूझीलंड यांच्यात गुरुवार (२५ नोव्हेंबर) पासून कसोटी मालिकेतील पहिला सामना ग्रीन पार्क स्टेडियवर खेळला गेला. हा सामना अखेरच्या दिवशी अनिर्णित ठरला. मात्र, भारताचा....
द्रविडने केएस भरतविषयी केली होती ‘ही’ भविष्यवाणी, व्हीव्हीएस लक्ष्मणने सांगितला किस्सा
न्यूझीलंडविरुद्ध पहिल्या कसोटी सामन्यात भारतीय संघाचा युवा यष्टीरक्षक फलंदाज केएस भरतला राखीव यष्टीरक्षक म्हणून खेळण्याची संधी मिळाली. वृद्धिमान सहा त्याच्या मानेच्या दुखापतीमुळे तो सामन्याच्या तिसऱ्या....
लढवय्या साहावर नेटकरी खूश! चाहत्यांच्या आल्या ‘अशा’ प्रतिक्रिया
कानपूर कसोटी सामना भारतीय संघासाठी चढ-उताराचा ठरला आहे. चौथ्या दिवशी दुसऱ्या डावात फलंदाजी करताना भारतीय संघाची स्थिती बिघडली होती. मात्र, श्रेयस अय्यर आणि वृद्धीमान साहा....
काय लागणार कानपूर कसोटीचा निकाल? दिग्गजाने केले ‘हे’ भाकित
भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यात खेळल्या जात असलेल्या कसोटी मालिकेतील पहिला सामना अंतिम टप्प्यात आला आहे. पहिल्या कसोटी सामन्यात शेवटच्या दिवशी न्यूझीलंड संघाला विजय मिळवण्यासाठी २८०....
‘ऑलराऊंडर’ अश्विनने बोलली बडी बात; म्हणाला, ” मी त्या टप्प्यावर आहे, जेथे…”
भारतीय संघाचा दिग्गज फिरकी गोलंदाज रविचंद्रन अश्विनने संघात जोरदार पुनरागमन केले आहे. भारत आणि न्यूझीलंड यांच्यात सध्या कसोटी मालिकेतील पहिला सामना खेळला जात आहे. अश्विनने....
पुजारा की रहाणे? कोणाची जागा घेणार विराट? प्रशिक्षकांनी दिले उत्तर
भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील पहिल्या कसोटी सामन्यात भारतीय संघ सध्या भक्कम स्थितीत आहे. सामन्यातील चार दिवसांचा खेळ संपला आहे आणि न्यूझीलंडला विजयासाठी शेवटच्या दिवशी २८०....


















विराट असता तर ‘हा’ निर्णय घेत संघाचं भलं केलं असतं; रहाणेच्या नेतृत्त्वावर माजी क्रिकेटरने उपस्थित केले प्रश्न
भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील पहिला कसोटी सामना अनिर्णीत राहिला. सामन्याच्या शेवटच्या दिवशी भारत फक्त एका विकेटच्या अडथळ्यामुळे विजय मिळवू शकला नाही. कमी सूर्यप्रकाशामुळे सामना ठरलेल्या....