उमेश यादव
WTC फायनलसाठी निवडलेल्या खेळाडूंपैकी 3 गुजरातचे, पाहा तुमच्या फेवरेट टीममधील किती खेळाडू संघात
सध्या सर्वत्र इंडियन प्रीमिअर लीग 2023ची धामधूम सुरू आहे. जगभरातील क्रिकेटप्रेमीही आयपीएलचा आनंद लुटत आहे. मात्र, यामध्येच भारतीय क्रिकेट नियामक मंडळ म्हणजेच बीसीसीआयने मंगळवारी (दि.....
लईच चोपलयं! उनाडकतच्या नावावर आयपीएल इतिहासातील सर्वात लाजिरवाणा विक्रम
आयपीएल 2023 मध्ये रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर विरुद्ध लखनऊ सुपरजायंट्स यांच्या दरम्यान सोमवारी (10 एप्रिल) सामना खेळला गेला. बेंगलोर येथील चिन्नास्वामी स्टेडियम येथे झालेल्या या सामन्यात....
जय भोलेनाथ! विराट-राहुलनंतर उमेश यादवही पोहोचला महाकालेश्वराच्या दरबारी, भल्या पहाटे घेतले दर्शन
भारतीय क्रिकेट संघातील अनेक क्रिकेटपटू सध्या अनेक धार्मिक ठिकाणी दिसून येतात. वरिष्ठ फलंदाज विराट कोहली हा थोड्या विश्रांतीच्या काळात अनेक देवस्थानांना आपल्या कुटुंबासह भेट देताना....
रोहितच्या ‘त्या’ निर्णयाने संतापले शास्त्री! म्हणाले, “उमेश-शमी तितके तरूण नाहीत आणि तुम्ही…”
बॉर्डर-गावसकर कसोटी मालिकेतील शेवटचा सामना अहमदाबादमध्ये खेळला जात आहे. ऑस्ट्रेलियन संघाने सलामीवीर उस्मान ख्वाजा व अष्टपैलू कॅमेरून ग्रीन यांच्या शतकांच्या जोरावर पहिला डावात 480 धावांचा डोंगर उभा....
‘टीम इंडियाला भासतेय पंतची उणीव’, केएस भरतच्या गचाळ क्षेत्ररक्षणामुळे नेटकऱ्यांना आठवला रिषभ, Video
अहमदाबाद येथे भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया संघातील चौथ्या कसोटी सामन्याला सुरुवात झाली आहे. या सामन्यात स्टीव्ह स्मिथ याने नाणेफेक जिंकत फलंदाजीचा निर्णय घेतला होता. ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजीदरम्यान....
डोंगराएवढं दु:ख पचवल्यानंतर, आभाळाएवढं सुख वाट्याला! ‘हा’ भारतीय क्रिकेटर बनला बापमाणूस
भारतीय संघाचा जबरदस्त वेगवान गोलंदाज उमेश यादव हा सध्या बॉर्डर-गावसकर ट्रॉफीमध्ये व्यस्त आहे. त्याने दीर्घ काळानंतर कसोटी क्रिकेटमध्ये पुनरागमन केले आहे. त्याने ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेतील आपल्या....
एकेकाळी खायचे वांदे असणारे पाच भारतीय, आज आहेत कोट्यवधी रुपयांचे मालक
भारतीय क्रिकेट नियामक मंडळ म्हणजे बीसीसीआय जगातील सर्वात श्रीमंत क्रिकेट बोर्ड आहे. त्यामुळे बीसीसीआयच्या अंतर्गत येणाऱ्या प्रत्येक क्रिकेटपटूला बराच पैसा मिळतो. त्यातही बीसीसीआय दरवर्षी आयपीएलचे....
‘खेळण्याची संधी मिळाली नाही तर माझ्याशी दिवसभर बोलत नसायचा’, माजी प्रशिक्षकांनी केला मोठा खुलासा
भारतीय संघाकडून खेळण्यासाठी नेहमीच खेळाडूंमध्ये स्पर्धा पाहायाला मिळाली आहे. असे अनेक खेळाडू आहेत, जे चांगल्या फॉर्ममध्ये असून देखील त्यांना आंतरराष्ट्रीय पातळीवर खेळण्याची संधी मिळत नाही.....
‘वडिलांच्या निधनाबाबत कळल्यावर अत्यंत दु:ख झाले…’, नरेंद्र मोदींचे उमेश यादवला पत्र
भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया संघातील दुसरा कसोटी सामना दिल्ली येथे पार पडला. या कसोटीत भारताने दमदार विजय मिळवला. मात्र, या सामन्यानंतर भारताचा वेगवान गोलंदाज उमेश यादव....
भारतीय फलंदाज की ऑस्ट्रेलियन गोलंदाज, तिसऱ्या कसोटीतील विजयाचे श्रेय कुणाला?
भारतीय उपखंडातील खेळपट्ट्या (विशेषतः भारत, श्रीलंका आणि बंगलादेशमधील) या फिरकी गोलंदाजीला पुरक असतात हे सर्वश्रुत आहे. त्यामुळे या खेळपट्ट्यावर भारतीय फलंदाजांचे तंत्र पक्के असणार, हा....
ऑस्ट्रेलियाकडून पराभव मिळाल्यानंतर रोहित शर्माने पाकिस्तानला केले ट्रोल! नेमकं काय म्हणाला भारतीय कर्णधार?
ऑस्ट्रेलियन संघ सध्या भारत दौऱ्यावर आहे. शुक्रवारी (3 मार्च) ऑस्ट्रेलियाने या दौऱ्यातील पहिला विजय मिळवला. ऑस्ट्रेलियन संघ आणि त्यांचे माजी खेळाडू हा दौरा सुरू होण्याआधीच....
मायदेशातील कसोटीत भारताची जबरदस्त आकडेवारी, फक्त तिसऱ्यांदा आलीये मान खाली घालण्याची वेळ
भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील इंदोर कसोटीचा निकाल शुक्रवारी (3 मार्च) लागला. भारतीय संघाला भारतात येऊन कसोटी सामन्यात पराभूत करणे कोणत्याही संघासाठी सोपी राहिली नाहीये. मात्र,....
ऑस्ट्रेलियाच्या विजयानंतर बिघडले भारताचे गणित! कसोटी अजिंक्यपद स्पर्धेचा अंतिम सामना गाठणे कठीणच
भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील तिसरा कसोटी सामना शुक्रवारी (3 मार्च) म्हणजेच कसोटी सामन्याच्या तिसऱ्या दिवशी निकाली निघाला. इंदोरच्या होळकर स्टेडियवर खेळल्या गेलेल्या सामन्यात खेळपट्टी फिरकी....
कांगारुंचे कमबॅक! इंदोर कसोटीत भारताचा तिसऱ्या दिवशी सकाळीच लाजिरवाणा पराभव, ऑस्ट्रेलिया WTC फायनलमध्ये
भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील तिसरा कसोटी सामना इंदोरच्या कोळकर स्टेडियमवर खेळला गेला. पहिल्या दोन सामन्यांप्रमाणेच तिसरा सामना देखील तिसऱ्याच दिवशी निकाली निघाला. पण यावेळी भारतीय....
“क्रिकेटमध्ये काहीही होऊ शकते”, प्रमुख गोलंदाज म्हणतोय भारताला अजूनही विजयाची संधी
भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील तिसरा कसोटी सामना इंदोरच्या होळकर स्टेडियमवर खेळला जात आहे. मालिकेतील पहिल्या दोन सामन्यांमध्ये विजय मिळवल्यानंतर तिसऱ्या कसोटीत भारतीय संघ अडचणीत आल्याचे....




















