India vs Australia ODI Series
हार्दिक पंड्याने केला शुभारंभ! ‘या’ तगड्या प्लेइंग इलेव्हनसह उतरणार मैदानात
भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील वनडे मालिका शुक्रवारी (17 मार्च) सुरू झाली. उभय संघांतील कसोटी मालिका नुकतीच खेळली गेली असून भारताने यात विजय मिळवला. अशात वनडे....
रोहित, श्रेयस संघात नसतानाही सॅमसनला संधी का नाही? माजी दिग्गजानेही उपस्थित केला प्रश्न
भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील वनडे मालिका शुक्रवारी (17 मार्च) सुरू होत आहे. वनडे मालिकेपूर्वी भारतीय संघाचा नियमित कर्णदार रोहित शर्मा याने पहिल्या सामन्यातून माघार घेतली.....
IND vs AUS 1st ODI । दिग्गजाने निवडली संभावित प्लेइंग इलेव्हन, प्रमुख खेळाडू संघातून बाहेर
बॉर्डर गावसकर ट्रॉफी जिंकल्यानंतर भारताला ऑस्ट्रेलियाविरुद्ध तीन सामन्यांची वनडे मालिका खेळायची आहे. मालिकेतील पहिला सामना 17 मार्च रोजी मुंबईच्या वानखडे स्टेडियमवर खेळला जाणार आहे. तत्पूर्वी....
कसोटी मालिका गमावलेला ऑस्ट्रेलियन संघ जिंकणार वनडे मालिका? जाणून घ्या आकडेवारी
भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील कसोटी मालिका सोमवारी (13 मार्च) संपली. यावर्षीही बॉर्डर गावसकर ट्रॉफी भारताने नावावर केली. ही कसोटी मालिका भारताने जिंकल्यानंतर उभय संघांतील तीन....
गावसकरांची पंड्याबाबत मोठी भविष्यवाणी! म्हणाले, फक्त ‘हे’ काम करताच बनू शकतो भारताचा पर्मनंट कर्णधार
भारताच्या टी20 संघाच्या कर्णधारपदाची जबाबदारी हार्दिक पंड्या याच्या खांद्यावर सोपवण्यात आली आहे. मात्र, आता तो भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया संघातील वनडे मालिकेतही भारताचे नेतृत्व करताना दिसणार....
भारतासाठी वनडे मालिका नसेल सोपी, ऑस्ट्रेलियन संघात दोन दिग्गजांचे पुनरागमन
भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील चार सामन्यांची कसोटी मालिका सोमवारी (13 मार्च) यजमान संघाने जिंकली. उभय संघांतील कसोटी मालिका संपल्यानंतर तीन सामन्यांची वनडे मालिका सुरू झाली.....
भारताविरुद्धच्या वनडे मालिकेसाठी ऑस्ट्रेलिया संघाची घोषणा, मॅक्सवेलसह स्टार खेळाडूंचे पुनरागमन
भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया संघात सध्या 4 सामन्यांची कसोटी मालिका खेळली जात आहे. या मालिकेतील दोन सामने झाले आहेत. तसेच, दोन सामने बाकी आहेत. यानंतर उभय....
बिग ब्रेकिंग! कर्णधार रोहित शर्मा ‘या’ सामन्याला मुकणार, पाहा काय आहे कारण
नुकताच भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया संघात 4 सामन्यांच्या कसोटी मालिकेतील दुसरा सामना पार पडला. दिल्ली कसोटीत भारताने ऑस्ट्रेलियाला 6 विकेट्सने धूळ चारत मालिकेत 2-0ने आघाडी घेतली.....













