T20 World Cup
टी-20 वर्ल्ड कपपूर्वी भारताची डोकेदुखी वाढली! सलामीवीर पुन्हा ठरले अपयशी
भारतीय महिला संघ सध्या इंग्लंडच्या दौऱ्यावर आहे. इंग्लंडविरुद्धच्या टी-२० मालिकेनंतर, भारतीय संघ आता महिला टी-२० विश्वचषकात सहभागी होण्यासाठी सज्ज झाला आहे. मात्र, या आयसीसी (ICC)....
टी20 वर्ल्ड कप 2026साठी पहिल्या संघाची घोषणा; ‘या’ खेळाडूच्या खांद्यावर असणार नेतृत्वाची जबाबदारी
ICC T20 वर्ल्ड कप २०२६ चा जूनमध्ये थरार रंगणार आहे. या स्पर्धेसाठी यजमान इंग्लंडने आपल्या १५ सदस्यीय संघाची घोषणा केली आहे. घरच्या मैदानावर होणाऱ्या या....
अर्शदीपच्या चुकीमुळे सूर्यकुमारवर आली होती माफी मागण्याची वेळ; कर्णधाराचा मोठा खुलासा!
भारतीय टी-२० कर्णधार सूर्यकुमार यादवने खुलासा केला आहे की, नुकत्याच झालेल्या विश्वचषक फायनल दरम्यान अर्शदीप सिंगचा थ्रो डॅरिल मिचेलला लागल्याच्या घटनेनंतर त्याने वैयक्तिकरित्या मिचेलची माफी....
पत्नीचा तो एक प्रश्न आणि सूर्याचं नशीबच पालटलं! टी20 वर्ल्ड कप विजयानंतर सूर्यकुमार यादवचा मोठा खुलासा
‘मिस्टर ३६० डिग्री’ म्हणून प्रसिद्ध असलेल्या सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने नुकताच टी-२० विश्वचषक २०२६ चे विजेतेपद पटकावले. यासह भारतीय संघ सलग दोनदा टी-२० विश्वचषकाची....
राशिद खानवर तालिबान सरकारची बंदी? कर्णधारपदही गेलं; नेमकं प्रकरण काय?
अफगाणिस्तानचा स्टार लेगस्पिनर राशिद खान सध्या एका मोठ्या वादात अडकल्याचे वृत्त समोर येत आहे. ताज्या माहितीनुसार, अफगाणिस्तानच्या तालिबान सरकारने राशिद खानला देशात येण्यापासून रोखले असून....
पाकिस्तानची जगभरात नाचक्की! आयपीएलसाठी स्टार खेळाडूने पीएसएलला मारली लाथ; पीसीबी संतापले
IPL 2026 सुरू होण्यापूर्वी कोलकाता नाईट रायडर्स (KKR) संघ सध्या जोरदार चर्चेत आहे. एकीकडे हर्षित राणा दुखापतीमुळे स्पर्धेतून बाहेर पडला आहे, तर दुसरीकडे झिम्बाब्वेच्या ब्लेसिंग....
टी20 वर्ल्ड कप ट्रॉफी सिद्धिविनायक चरणी; गौतम गंभीर आणि सूर्याने घेतले बाप्पाचे आशीर्वाद
२०२६ टी-२० विश्वचषक विजेती टीम इंडिया जेव्हा अहमदाबादमधील हनुमान मंदिराच्या दर्शनासाठी पोहोचली होती, तेव्हा मोठा गदारोळ झाला होता. आता चॅम्पियन भारतीय संघ मुंबईतील प्रसिद्ध सिद्धिविनायक....
“8 सामन्यांत 0 धावा केल्यास तरी फाइनल खेळशील”; सूर्यकुमार यादवने कोणाला दिलं होतं हे वचन?
भारतीय संघाने आयसीसी पुरुष टी-२० विश्वचषक २०२६ जिंकून इतिहास रचला आहे. टीम इंडियाचा हा सलग दुसरा आणि एकूण तिसरा टी-२० विश्वचषक ट्रॉफी होता. कर्णधार सूर्यकुमार....
“तो माझ्या कारकिर्दीतील सर्वात वाईट काळ होता..!” गाैतम गंभीरने सांगितलं दु:ख
भारतीय संघाने दमदार कामगिरी करत आयसीसी पुरुष टी-२० विश्वचषक जिंकला. संघाने पुन्हा एकदा जगाला आपली ताकद दाखवून दिली. संपूर्ण स्पर्धेत भारताने सातत्यपूर्ण खेळ केला आणि....
अक्षर पटेलचा पत्ता कट! भारतीय दिग्गजाने कामगिरीच्या जोरावर टी20 वर्ल्ड कप 2026साठी निवडली परफेक्ट प्लेइंग इलेव्हन
आयसीसी टी२० वर्ल्ड कप २०२६ आता संपला आहे, पण त्याची क्रेझ क्रिकेट प्रेमींच्या मनातून अजूनही उतरलेली नाही. बहुधा हीच गोष्ट लक्षात घेऊन भारताचे माजी क्रिकेटपटू....
फक्त 16 वनडेचा अनुभव, पण टी20 वर्ल्ड कपमध्ये ठरला टीम इंडियाचा तारणहार!
ऑस्ट्रेलियाचा माजी वेगवान गोलंदाज जेसन गिलेस्पी, संजू सॅमसनच्या वनडे सामन्यांच्या कमी संख्येमुळे चकित झाला होता, तर नुकत्याच संपलेल्या टी-२० वर्ल्ड कप २०२६ मध्ये सॅमसनने चमकदार....
एक-दोन नव्हे तर एका खेळाडूला मिळणार ‘इतक्या’ कोटींची बक्षीस रक्कम; अशी आहे 131 कोटींची वाटणी
यंदाच्या टी-२० विश्वचषकात न्यूझीलंडला ९६ धावांनी हरवून भारताने इतिहास रचला. या विजयासह भारताने तिसऱ्यांदा टी-२० विश्वचषक जिंकला. यानंतर बीसीसीआयने टीम इंडियासाठी ऐतिहासिक बक्षीस जाहीर केले.....
विश्वचषक ट्रॉफी मंदिरात नेण्यावरून कीर्ती आझाद यांचा सवाल, हरभजन सिंगने दिले उत्तर
गेल्या रविवारी अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर न्यूझीलंडचा (Ind vs NZ Final) ९६ धावांनी पराभव करून सलग दुसऱ्यांदा आणि एकूण तिसऱ्यांदा विश्वचषक जिंकल्यानंतर संपूर्ण देशात उत्सवाचे....
विजयानंतर मैदानातली माती कपाळाला का लावली? वर्ल्ड कप जिंकल्यानंतर कर्णधार सूर्याने सांगितले खास कारण!
रविवारच्या न्यूझीलंडविरुद्धच्या (Ind vs Nz Final) ९६ धावांच्या ऐतिहासिक विजयानंतर देशभरात भारताच्या या विजयाचा जल्लोष पाहायला मिळत आहे. घराघरात आणि गल्लीबोळात अजूनही याच विजयाच्या चर्चा....




















