भारत विरुद्ध न्यूझीलंड कसोटी मालिका
साहाची विकेट एजाजसाठी भलतीच खास; १० बळी घेतल्यावरच नव्हे, तर ५ बळी घेताच पठ्ठ्याने केलाय भीमपराक्रम
भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील दुसरा कसोटी सामना शुक्रवारी (३ डिसेंबर) सुरू झाला. या सामन्यात भारताने पहिल्या डावात सर्वबाद ३२५ धावा केल्या. भारतीय सलामीवीर मयंक अगरवालने....
अजिंक्य आणि ईशांतला संघाबाहेर करण्याचे खरे कारण काय? चाहत्यांना पडला प्रश्न
भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील दुसऱ्या कसोटी सामन्यात भारतीय संघात काही महत्वाचे बदल पाहायला मिळाले. या सामन्यासाठी भारतीय संघातून अजिंक्य रहाणे, इशांत शर्मा आणि रवींद्र जडेजा....
शतकवीर मयंकचे सहकाऱ्याने केले कौतुक; म्हणाला, “ही महान कामगिरी…”
भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील कसोटी मालिकेतील दुसरा सामना गुरुवारी (३ डिसेंबर) सुरू झाला. दुसऱ्या कसोटी सामन्याच्या पहिल्या दिवशी भारताचा सलामीवीर मयंक अगरवालने अप्रतिम फलंदाजीचे प्रदर्शन....
झिरोच झिरो! पुजाराच्या खात्यावर लाजिरवाण्या कामगिरीची झाली नोंद
भारत आणि न्यूझीलंडमध्ये गुरुवारी (३ डिसेंबर) दुसऱ्या कसोटी सामन्याची सुरुवात झाली. भारताचा अनुभवी फलंदाज चेतेश्वर पुजाराचा खराब फॉर्म या सामन्याच्या पहिल्या दिवसी पुन्हा एकदा पाहायला....
सलग पाचव्यांदा नाणेफेक भारताच्या पारड्यात; न्यूझीलंडच्या खेळाडूने उपस्थित केली शंका
भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील कसोटी मालिकेचा दुसरा सामना शुक्रवारी (३ डिसेंबर) सुरू झाला. हा कसोटी सामना मुंबईच्या वानखडे स्टेडियमवर खेळला जात असून, भारतीय संघाने नाणेफेक....
मुंबईत चमकणार कोहलीचे नशीब! ७४२ दिवसांच्या शतकाच्या प्रतिक्षेवर लागणार पूर्णविराम, कारणही आहे तसंच
भारत विरुद्ध न्यूझीलंडमधील कानपूर कसोटी अनिर्णित राहिल्यानंतर आता ३ डिसेंबरपासून वानखेडे स्टेडियमवर दुसरी कसोटी सुरु होईल. भारताचा कर्णधार विराट कोहली या कसोटीमधून संघात पुनरागमन करेल.....
भारताच्या ‘या’ जखमी क्रिकेटरने मुंबई कसोटीआधी केली सरावाला सुरुवात, किवींना फोडणार घाम
भारत आणि न्यूझीलंड दरम्यान कसोटी मालिका सुरू आहे. या मालिकेतील पहिली कसोटी अनिर्णित राखण्यात न्यूझीलंड संघाला यश आले. हातातोंडाशी आलेला घास न्यूझीलंड संघाने नेल्याने, भारतीय....
श्रेयसने सांगितला अश्विनसोबतच्या पहिल्या भेटीचा किस्सा, त्यावेळी वानखेडेत बॉल बॉय होता शतकवीर
कानपूरच्या ग्रीन पार्क स्टेडियमवर भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील कसोटी मालिकेचा पहिला सामना पार पडला. न्यूझीलंड संघ हा सामना अनिर्णीत राखण्यात यशस्वी ठरला. भारतासाठी या सामन्यातन....
कानपूर कसोटीनंतर मुंबईत भारत-न्यूझीलंडची अग्निपरिक्षा, पण ‘या’ ३ बदलांसह विराटसेनेचा विजय निश्चित!
भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना अनिर्णित राहिला. त्या सामन्यात भारत एका क्षणी विजयाकडे वाटचाल करत असल्याचे दिसत होते. पण न्यूझीलंड....
“मुंबई कसोटीसाठी कोणीही पुनरागमन केलं, तरी श्रेयस अय्यर संघाबाहेर होणार नाही, दुसरं कोणीतरी होईल”
कानपूर। भारत विरुद्ध न्यूझीलंड संघात ग्रीनपार्क स्टेडियममध्ये पार पडलेला पहिला कसोटी सामना अनिर्णित राहिला. या सामन्यात भारताचा नियमित कर्णधार विराट कोहलीला विश्रांती देण्यात आली होती,....
‘पुन्हा कसोटी खेळेल की नाही, माहित नव्हते, पण आता परिस्थिती बदलली’, अश्विन खुलेपणाने सांगितली मनस्थिती
भारत आणि न्यूझीलंड यांच्यात कसोटी मालिकेतील पहिला सामना पार पडला. पहिल्या कसोटी सामन्यात भारतीय खेळाडूंनी चांगल्या खेळीचे प्रदर्शन केले. भारताला या सामन्यात विजय मिळवण्यासाठी अनूकुल....
‘भावा, आपण करून दाखवलं’, पहिल्या कसोटीत न्यूझीलंडचे हिरो ठरलेल्या एजाज-रवींद्रची खास मुलाखत
भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील कसोटी मालिकेचा पहिला सामना अनिर्णीत राहिला. या सामन्यात भारतीय खेळाडूंनी अप्रतिम खेळीचे प्रदर्शन केले, पण तरीदेखील ते विजय मिळवू शकले नाहीत.....
अश्विनची फलंदाजापासून फिरकीपटू बनण्यामागची ‘ईनसाईड स्टोरी’; ज्याला पाहून निर्णय घेतला, आता त्यालाच पछाडले
भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील पहिला कसोटी सामना अनिर्णीत राहिला. या सामन्यात भारतीय संघातील खेळाडूंनी अप्रतिम प्रदर्शन केले, पण तरीदेखील संघाच्या हातातील विजय निसटला. न्यूझीलंडच्या तळातील....
WTC Point Table: बांगलादेशला पछाडत पाकिस्तानचा भारताला ‘दे धक्का’, पण अव्वलस्थानी मात्र ‘या’ संघाची दहशत
भारत आणि न्यूझीलंड यांच्यात कानपूर येथे खेळला गेलेला पहिला कसोटी सामना अनिर्णित राहिला. यासह भारत जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या गुणतालिकेत दुसऱ्या स्थानावर पोहोचला होता, पण....
‘तो का खेळतोय?’ चाहत्यांकडून ‘या’ भारतीय खेळाडूला संघाबाहेर करण्याची होतेय मागणी
भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील पहिला कसोटी सामना अनिर्णीत राहिला. भारतीय संघाला या सामन्यात विजय मिळवण्यासाठी अनूकुल परिस्थिती होती, पण भारतीय गोलंदाज शेवटच्या ५२ चेंडूत एकही....




















