काहीही झालं तरी रिटायरमेंटपुर्वी रोहितला करायची आहे ही गोष्ट
भारतीय वनडे संघाचा उपकर्णधार रोहित शर्माने आपल्या क्रिकेट कारकीर्दीतील सर्वात मोठ्या स्वप्नाबद्दल खुलासा केला आहे. मुंबई इंडियन्सच्या अधिकृत ट्विटर अकाऊंंटवरून ...
भारतीय वनडे संघाचा उपकर्णधार रोहित शर्माने आपल्या क्रिकेट कारकीर्दीतील सर्वात मोठ्या स्वप्नाबद्दल खुलासा केला आहे. मुंबई इंडियन्सच्या अधिकृत ट्विटर अकाऊंंटवरून ...
भारताच्या मर्यादीत षटकांच्या क्रिकेट संघाचा उपकर्णधार रोहित शर्माचा आज ३३ वा वाढदिवस आहे. रोहितचा जन्म ३० एप्रिल १९८७ ला नागपूर ...
भारत विरुद्ध इंंग्लंड संघात झालेला २००३ मधील विश्वचषकातील सामना कोणीच विसरणार नाही. पहिल्या ६ संघांच्या यादीत स्थान मिळविण्यासाठी भारतीय संघाला ...
- शंतनू जयंत आंबीलधोक "When chips are down Ro stands up" हे शब्द होते महानतम यष्टीरक्षक फलंदाज ॲडम गिलख्रिस्ट याचे, ...
भारताचा दिग्गज फलंदाज रोहित शर्माने आत्तापर्यंत ३६४ आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत. हे सामने खेळताना त्याने अनेक विक्रम केले आहे. यातील ...
मुंबई | प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य करणारा अभिनेता इरफान खानचं बुधवारी निधन झालं आहे. Colon infection झाल्याने त्याला मंगळवारी मुंबईतील कोकिलाबेन रुग्णालयात ...
भारताचा माजी दिग्गज फलंदाज व्हिव्हिएस लक्ष्मणसाठी इडन गार्डन, कोलकता येथे 2001 मध्ये केलेली 281 धावांची खेळी खास ठरली होती. पण ...
पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने (पीसीबी) फलंदाज उमर अकमलवर ३ वर्षांची बंदी घातली आहे. २९ वर्षीय अकमलला आता पुढील ३ वर्षांसाठी तिन्ही ...
पाकिस्तानचा वेगवान गोलंदाज शोएब अख्तरने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये चांगले नाव कमावले आहे. यामागील सर्वात महत्त्वाचे कारण म्हणजे त्याची गोलंदाजी. आपल्या उत्कृष्ट ...
कोरोना व्हायरसमुळे खेळाडूंसमोर घरात बसण्याशिवाय दुसरा पर्याय शिल्लक नाही. त्यामुळे क्रिकेटपटू सोशल मीडियावर अधिक सक्रिय झाले आहेत. अशामध्ये चाहत्यांशी संवाद ...
भारतीय संघाचा फिरकीपटू गोलंदाज आर अश्विनला मोठा धक्का बसला आहे. इंग्लंड क्रिकेट क्लब यॉर्कशायरने या मोसमासाठी अश्विनबरोबरचा आपला करार रद्द ...
सध्या संपूर्ण जग कोरोना व्हायरसच्या या भयानक साथीच्या रोगाने त्रस्त आहे. जगभरातील अनेक लोकांनी आपला जीव गमावला आहे. या व्हायरसमुळे ...
भारतीय संघाचा वेगवान गोलंदाज भुवनेश्वर कुमारला शांत स्वभावाचा क्रिकेटपटू समजले जाते. तो वेगवान गोलंदाजी नक्कीच करतो. परंतु त्याला मैदानावर कधीच ...
वेस्ट इंडिजचा आक्रमक सलामीवीर फलंदाज ख्रिस गेलने त्याचा माजी संघसहकारी रामनरेश सारवानला साप म्हणत टिका केली आहे. तसेच त्याने सारवानला ...
आत्तापर्यंत भारताकडून २९६ खेळाडूंनी किमान एक तरी कसोटी सामना खेळला आहे. त्यातील अनेक खेळाडूंनी शानदार कामगिरी करत नाव कमावले. तर ...