हातात सुवर्णपदक अन् चेहऱ्यावर आनंद! नीरज चोप्रा सुवर्णमयी कामगिरीनंतर म्हणाला, ‘हा क्षण आयुष्यभर स्मरणात राहिल’
रविवारी (८ ऑगस्ट) टोकियो ऑलिम्पिकची सांगता झाली. भारतासाठीही ही ऑलिम्पिक स्पर्धा सर्वाधिक यशस्वी ठरली. भारताने या स्पर्धेत एकूण ७ पदकं ...